farmersshouldsowonlyafterproperrainfall

esahas.com

शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.