महिलांचे संघटन अधिक मजबूत करुन काँग्रेसची विचारधारा जिल्ह्यात आणखी गतीमान करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!