हरिहरेश्वर बँकेच्या दीड हजार खातेदारांची तब्बल चाळीस कोटीची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे. 29 पैकी केवळ 5 संचालकांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, मात्र आरोपी समोर असूनही पोलीस मात्र अटकेची कारवाई करत नाही. या संपूर्ण घोटाळ्याचा प्रवर्तन संचालनालय अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण मार्फत करण्यात यावा, अशी मागणी हरिहरेश्वर बॅक खातेदार कृती समिती च्या वतीने पत्रकार परिषदेत केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!