duetothethenfadnavisgovernment

esahas.com

तत्कालीन फडणवीस सरकारमुळेच बैलगाडा शर्यतींचा खटला भक्कम : विक्रम पावसकर

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत तत्कालीन फडवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये विधानसभेत कायदा मंजुर केला. तसेच, बैलांच्या धावण्याच्या क्षमतेचा अहवाल तयार करण्यासाठी समिती गठीत केली, तसेच तज्ज्ञ वकीलांचा खर्च राज्य सरकार उचलेल, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.