‘शिक्षक म्हणजे शुद्ध जीवन, शिक्षक म्हणजे संयमी व्यक्तिमत्त्व, हृदयापासून शिकवणारे शिक्षक झाले पाहिजेत. चांगल्या शिक्षकाने संयमी झाले पाहिजे आणि महात्मा गांधींचा आदर्श ठेवला पाहिजे. डॉ. राधाकृष्णन हे प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व होते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!