हिंदवी स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील जगदीश्वराचा गाभारा गुरुवारी अनेक दिव्यांनी उजळला. दिवाळीला स्वराज्याचे साक्षीदार असणारे किल्ले दीपावली निमित्त दिव्यांनी उजळवून टाकण्याची अभिनव संकल्पना साताऱ्याची माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मांडली आणि स्वतः रायगडावर जाऊन ती प्रत्यक्षात अमलात आणली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!