महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निराधार योजनेचे अनुदान दिलेले नाही. ते तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!