ललगुण, तालुका खटाव या परिसरातील खडपा, कदमांचा माळ या गायरान क्षेत्रात तसेच धमण्या व संबुळ डोंगराच्या मध्यंतरी रानगव्यांनी धुडगूस घातला आहे. शेतीच्या नुकसानी सह पाळीव जनावरे व शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्याकारणाने पाळीव जनावरांना व शेतकऱ्यांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!