केंजळ (ता.वाई) येथे १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भैरवनाथ मंदिरासमोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!