createasustainabledevelopmentplanwithruralareasasthecenterformaintainingecologicalbalance

esahas.com

पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी ग्रामीण भाग केंद्र मानून शाश्वत विकास आराखडा तयार करा

पाणी व्यवस्थापन, बायोगॅस, सौर ऊर्जा, इतिहासकालीन पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण व संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन,पर्यावरण प्रेमी पर्यटन या उपक्रमाबाबत ग्रामीण भाग केंद्र मानून शाश्वत आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.