मोदी सरकारचा हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.
महागाई व जीवनावश्यक वस्तुवरील कर वाढविल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनासमोर निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!