शहरातील छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यापासून पारध्यांनी तळ ठोकला होता. तसेच त्यापरिसरात यांनी प्रचंड कचरा आणि घाण केली होती. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालिकेने छत्रपती संभाजी मार्केट परिसराची स्वच्छता केली. तसेच त्याठिकाणी तळ ठोकून बसलेल्या पारध्यांनाही पोलिसांच्या मदतीने हूसकावून लावले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!