वाहतुकीसाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले जात नाही. सीट बेल्ट बांधणे, हेल्मेट वापरणे, बेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!