सातारा वन विभागाचे बिबट्यापासून संरक्षण करावयाच्या उपाययोजना कागदावरच रहात असल्याचे स्पष्ट होत आहे. ठोसेघरमध्ये वनविभागाची प्रबोधन मोहिम सुरू असताना नावली येथे बिबट्याने मानवी वस्तीत घुसून पांडुरंग शिंदे यांची कालवड ठार केली. या हल्ल्यामुळे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांचा फोलपणा समोर आला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!