azadigauravyatra

esahas.com

सातारा जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आजादी गौरव यात्रा

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर आजादी गौरव पदयात्रेचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजादी गौरव यात्रा निघणार आहे .