सातारा पालिकेने शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने काही रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. मात्र, शुक्रवारी गुरुवार पेठेतील चकाचक रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे डांबरीकरण न करता चांगल्या रस्त्यावर पैशांची उधळपट्टी कशासाठी? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!