हरवत चाललेली मराठमोळी संस्कृती, प्रत्येक ठिकाणी सुरू असलेला भ्रष्टाचार, आधुनिक किचन घराची व्यवस्था, आणि बायको आधी प्रेयसी मिळता मिळता राहून गेली, अशा अनेक सामाजिक आणि आयुष्याच्या उलथापालथी वर नर्मविनोदी शैलीने नेमके बोट ठेवत हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सातारकरांना खळखळून हसविले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!