डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगणं महत्वाचेच आहे, परंतु त्यांचे विचार स्वतःत रुजवणं हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःत जर आपण व्यवस्थितपणे रुजवू शकलो तरच प्रबोधनाची, परिवर्तनाची चळवळ गतिमान होणार आहे, असे महत्वपूर्ण विचार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!