प्रकाश आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्य करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बेछुट टीका करतात. वंचित बहूजन आघाडीचा जीव किती, ताकद किती, या अंदाज न घेता मोदींवर अर्वाच्च भाषेत बोलणे अशोभनीय आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!