शेतीच्या विकासासाठी एका सहकारी पतसंस्थामधुन कर्ज घेतले. शेतमालाला, दुधाला भाव मिळत नाही. यामुळे ते कर्ज फेडू शकलो नाही. आता मी कर्जबाजारी झालो असून, मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी साजूर, ता. कराड येथील शेतकरी प्रवीण विठ्ठल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!