अडीच वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात आलेल्या कोरोनाने अनेकांच्या आयुष्याची पुरती वाताहत केली. कोणाच्या कायमच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे व्यवसाय देशोधडीला लागले. लॉकडाउन नंतर लॉकडाउन झाल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबापासून कित्येक काळ दूर रहावे लागले. याच काळात सातारा जिल्ह्यात एका प्रेमी युगलाची अजब प्रेम की गजब कहानी सर्वांनाच पाहायला मिळाली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!