कराड तालुक्यातील उंडाळे भागातील येणपे-लोहारवाडी येथे रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी समोर आली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, तिघांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमधे पलुंद्रे ता. शाहूवाडी येथील एकाच कुटूंबातील तिघेजण आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!