राज्य शासनाच्या आदेशाने सातारा जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यामध्ये महसूल विभागाच्या प्रलंबित 55 हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!