नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर 24 तास राहणार आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा वीज वितरण विभागाची अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!