दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या खटाव तालुक्यातील वडूज लगत असलेल्या शेतात येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठ्यात मिरचीच्या लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत 5 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या तोड्यातच 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले तर अजूनही 5 ते सहा लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बबलू पवार यांनी व्यक्त केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!